‘राज्यात पूर येणाचे प्रमाण वाढले असून या पुरपरिस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. तसेच सरकारने तात्काळ पुरग्रस्तांना मदत जाहीर करावी’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
‘राज्यात पूर येणाचे प्रमाण वाढले असून या पुरपरिस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. तसेच सरकारने तात्काळ पुरग्रस्तांना मदत जाहीर करावी’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.