‘यापुढेही शासनाने दिलेले निर्देश पाळा’

रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे. पण यापुढेही शासनाने दिलेले निर्देश पाळा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

First Published on: April 26, 2020 11:18 AM
Exit mobile version