गावी जाण्यासाठी या गोष्टी करणं बंधनकारक!

लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी मुंबईहून गावी जाणाऱ्यासाठी दिलासा मिळाला आहे. सरकारने मुंबईहून गावी जाणाऱ्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी एक अर्ज भरणे गरजेचं आहे.

First Published on: May 2, 2020 3:16 PM
Exit mobile version