शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर टीम उभी केली आहे. इंदिरा सहानी प्रकरणी न्यायालायने दिलेल्या तामिळनाडू राज्यासाठी निकालाप्रमाणे आपल्याला आरक्षण घेता येईल, अशी त्यांची मागणी आहे.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर टीम उभी केली आहे. इंदिरा सहानी प्रकरणी न्यायालायने दिलेल्या तामिळनाडू राज्यासाठी निकालाप्रमाणे आपल्याला आरक्षण घेता येईल, अशी त्यांची मागणी आहे.