राज्याच्या जनतेला आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या दुखणी अंगावर काढू नका. कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोब तपासणी करा. उशीर करु नका. उशीर झाल्याने पेशंट गेला हा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला बसला असून देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सहकार्य करा,असं कळकळीचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या जनतेला केले आहे.

First Published on: April 20, 2021 9:38 PM
Exit mobile version