करोनामुळे गर्दीची ठिकाणे कमी व्हावी यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही मुंबईतील रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्य रेल्वेची पाहणी करत गर्दीचा आढावा घेतला.
करोनामुळे गर्दीची ठिकाणे कमी व्हावी यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही मुंबईतील रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्य रेल्वेची पाहणी करत गर्दीचा आढावा घेतला.