नवरात्रीमध्ये नऊ दिवस व्रत करण्याची प्रथा आहे. या नऊ दिवसात काहीजण उठता बसता उपवास पकडतात, तर काहीजण नऊ दिवस उपवास पकडतात. या उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा देणारा आहार घेणे गरजेचे आहे.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस व्रत करण्याची प्रथा आहे. या नऊ दिवसात काहीजण उठता बसता उपवास पकडतात, तर काहीजण नऊ दिवस उपवास पकडतात. या उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा देणारा आहार घेणे गरजेचे आहे.