जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, जीवित हानी नाही

कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकट घोंगावत असताना किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांत प्रशासनाने अॅलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान, या वादळाचा सर्वाधिक धोका कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असून आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने धडक दिली आहे.

First Published on: May 17, 2021 11:40 AM
Exit mobile version