५० टक्के शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी

सीईटीची परिक्षा २९ मार्च पासून सुरु होणार होती. ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५० टक्के शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात करोनाचा रुग्ण आढळ्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पण सदर रुग्णांची परदेशी प्रवासाचा रेकॉर्ड होता. तरिही आम्ही कोकणातील जिल्ह्यांमध्ये जाऊन योग्य ती उपाययोजना करणार आहोत. प्रत्येक घरात मास्क देता येईल का याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

First Published on: March 19, 2020 6:51 PM
Exit mobile version