सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अभुतपूर्व अशी पुरस्थिती निर्माण झाली. सरकार मदत देण्यात अपयशी झाली असली तरी अडचणीच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीसाठी धावून येतो. यावेळीही धर्माच्या पलीकडे जात लोकांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अभुतपूर्व अशी पुरस्थिती निर्माण झाली. सरकार मदत देण्यात अपयशी झाली असली तरी अडचणीच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीसाठी धावून येतो. यावेळीही धर्माच्या पलीकडे जात लोकांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.