पुढचे दोन आठवडे कांद्याचे दर जैसे थे

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. यात कांद्याच्या दरांनी शंभरी गाठली. मात्र आता परदेशी कांद्याच्या येण्याने कांद्याची दरवाढ थांबली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

First Published on: October 30, 2020 9:25 AM
Exit mobile version