APMC माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा

‘एपीएमसीमधील माथाडी कामगारांना लोकलने प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी’, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार असल्याने शासनाने त्यांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करावा. तसेच राज्य सरकारने परवानगी दिली नाही तर उद्यापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

First Published on: April 23, 2021 3:55 PM
Exit mobile version