१२ व्या मोसमातील अस्तित्वासाठी आरसीबीला जिंकावच लागेल

आयपीएलच्या १२ व्या मोसमातील १७ वा सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात रंगणार आहे. या मोसमातील आरसीबीचा रेकॉर्ड बघता, आरसीबीला आजचा सामना जिंकण अत्यंत महत्त्वाचं आहे.

First Published on: April 5, 2019 5:44 PM
Exit mobile version