आयपीएलच्या १२ व्या मोसमातील आज ३१ वा सामना मुंबई आणि बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलेले बंगळुरुचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांना धूळ चारणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
आयपीएलच्या १२ व्या मोसमातील आज ३१ वा सामना मुंबई आणि बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलेले बंगळुरुचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांना धूळ चारणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.