सध्याच्या युवा पिढीला सामाजिक गोष्टींची जाणीव व्हावी यासाठी साठे महाविद्यालयात दरवर्षी एका महोत्सवाचे आयोजन केले जाते. जाणीव असं या महोत्सवाचे नाव आहे. या दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.
सध्याच्या युवा पिढीला सामाजिक गोष्टींची जाणीव व्हावी यासाठी साठे महाविद्यालयात दरवर्षी एका महोत्सवाचे आयोजन केले जाते. जाणीव असं या महोत्सवाचे नाव आहे. या दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.