भुजबळांबाबतच्या निर्णयावर समाधान – जयंत पाटील

आम्ही अनेक दिवस सांगत आलो छगन भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे आहेत. मोठया प्रमाणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मूळ आरोप ठेवत अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल केले. मात्र न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिल्याने समाधान आहे. राज्यातील नेत्यांवर जाणून बुजून आरोप लावण्याचे उद्योग सुरू आहेत,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

First Published on: September 9, 2021 9:45 PM
Exit mobile version