इतिहासाशी खेळ होऊ देणार नाही – जितेंद्र आव्हाड

माँ जिजाऊ आणि शिवरायांचे पाऊल ज्याठिकाणी पडले तिथे लग्नाची वरात, पार्टी होऊ देणार नाही. ज्यांना शिवाजी महाराज आणि इतिहासाबद्दल आदर नाही असेच लोक असा तुघलकी निर्णय घेऊ शकतात. ज्याला मराठी माती आणि छत्रपतींचा अभिमान आहे, असा माणूस हा निर्णय अमलात आणू देणार नाही.

First Published on: September 6, 2019 1:22 PM
Exit mobile version