राज्यपाल राष्ट्रपतींचे हस्तक, त्यांनी मोदींना पत्र लिहिले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे हस्तक असतात, त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र नको लिहायला पाहिजे होते. त्यांच्याकडे १२ विधान परिषद सदस्यांची यादी गेली ती अद्याप प्रलंबित आहे. राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

First Published on: January 24, 2023 12:55 PM
Exit mobile version