राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या

राष्ट्रवादी जातीयवादी राजकारण करतेय, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हर हर महादेव चित्रपटातील ज्या घाणेरड्या चुका आहेत, त्या महाराष्ट्राला सांगायला नको का? असा सवाल आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुराडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार,’ अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.

First Published on: December 1, 2022 8:19 PM
Exit mobile version