बॉलिवूडमध्ये आजपर्यंत मद्यप्यांवर ‘देवदास’, अमानुष, शराबी, आशिकी 2 असे चित्रपट आले. आणि आता या पंक्तीत कबीर सिंग ची वर्णी लागली आहे. मात्र सुमार कथा, ढिसाळ पटकथा यामुळे दिग्दर्शक संदीपचा चित्रपट असला तरी तो कमालीचा रटाळ होतो.
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत मद्यप्यांवर ‘देवदास’, अमानुष, शराबी, आशिकी 2 असे चित्रपट आले. आणि आता या पंक्तीत कबीर सिंग ची वर्णी लागली आहे. मात्र सुमार कथा, ढिसाळ पटकथा यामुळे दिग्दर्शक संदीपचा चित्रपट असला तरी तो कमालीचा रटाळ होतो.