सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाचा सवाल |

बॉलीवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना स्वतःचे वेगळी ओळख बनवू पाहणाऱ्या कलाकारांवर नेहमीच अन्याय होतो, असे धक्कादायक वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित राहत असून त्याचे आत्महत्या केली की त्या ते करायला भाग पाडले गेले, कंगनाने विचारले आहे.

First Published on: June 15, 2020 4:49 PM
Exit mobile version