देवभूमीत महापूर. केरळ पाण्याखाली.

देवभूमीत महाप्रलय… सलग दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने केरळला झोडपून काढले आहे. केरळमधील काही जिल्ह्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अलाप्पुझा, एर्नाकुलम, पथनमतित्ता आणि त्रिशूर या जिल्ह्यांतील पूरस्थिती अतिशय बिकट झाली आहे. केरळमध्ये १०० वर्षांतील हा सर्वात भयानक महापूर आला आहे. महापूराने आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३२४ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय.

First Published on: August 18, 2018 5:41 PM
Exit mobile version