किरीट सोमय्यांनी साधला काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेवर निशाणा

पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी “आवाजी मतदानाचे” नाटक केले का?; असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केला आहे.महाविकास आघाडी कडे 175 आमदार यांच्या समोर भाजप कडे 105 आमदार असताना गुप्त मतदानात काँग्रेसचा स्पीकर सहज निवडून आला असता. असं वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे.

First Published on: December 30, 2021 2:04 PM
Exit mobile version