मागणी नसल्याने कोकणातील आंबा शेतकरी हतबल

लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. संचारबंदी असल्यामुळे आंबा मार्केटमध्ये पाठवता येत नाहीये. त्यामुळे तो झाडावरच पिकून गळून पडत असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

First Published on: May 4, 2020 9:59 PM
Exit mobile version