सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण

भारतरत्न लता मंगेशकर उर्फ लतादीदींच्या जाण्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात जी पोकळी आणि वेदना उत्पन्न झाली आहे. तिचं शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे. आठ दशकांहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वर वर्षा करत, त्यांना भिजवती, तृप्त करत, शांत करत चाललेला हा स्वर आता तो आनंदघन बरसणार नाही.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली

First Published on: February 6, 2022 3:11 PM
Exit mobile version