पालिकेच्या चैत्यभूमीवरील अव्यवस्थेमुळे अनुयायांची गैरसोय

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. मात्र महानगरपालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने लांबून येणाऱ्या अनुयायांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.त्यामुळे ‘ऑल इंडिया पँथर’ सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, असे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख ‘आनंदराज आंबेडकर’ यांनी सांगितले.

First Published on: December 6, 2021 3:18 PM
Exit mobile version