तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणाल का ?

मुनगंटीवार साहेबांना दहा वेळा विनंती करतो, सातपेक्षा दहा हा आकडा जास्तच आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुद करणार असल्याचे आश्वासन दिले. आम्ही एकही रूपया विदर्भ मराठवाड्याला कमी पडू देणार नाही. त्यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुर होणारा निधी हा ३१ मार्चपर्यंत संपवून दाखवा, जर संपला नाही तर जय महाराष्ट्र बोलणार का ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

First Published on: March 1, 2021 4:24 PM
Exit mobile version