राज्यातील गुंडांवर सरकारचा वचक असायला हवा – मंदा म्हात्रे

सभागृहात बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बद्दल लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर सत्ताधारी पक्षाचे प्रताप सोनावणे यांनी जी बिड जिल्ह्याची व्यथा सांगितली की, कार्यालयावर गोळीबार होतो. दरम्यान, सरकारी दालनात महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू केला त्याबाबत आम्ही स्वागत करत आहोत. मात्र महिला आमदाराच्या बाबतीत असा प्रकार होतो तक्रार नोंदवूनही डीवायएसपी दखल घेत नसतील तर हे राज्याच्या सावित्रीच्या लेकीचं दुर्देव आहे. असं वक्तव्य भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलंय. यासह सत्ताधारी पक्षाच्या आदाराने म्हंटल आहे की , पोलिसांच्या बदल्यामध्ये पैशाचा व्यवहार चालतो अशी देखील माहिती मंदा म्हात्रे यांनी दिलीये.

First Published on: March 7, 2022 8:19 PM
Exit mobile version