‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीतामधील कडवे वगळण्यात आल्याने विरोध, खरं काय?

शिंदे-फडणवीस सरकारने नुकतंच महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा..’ या गाण्याची निवड केली आहे. मात्र दुसरीकडे, या राज्यगीतामध्ये ‘दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा…’ हे कडवे वगळण्यात आले असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत असून याला विरोध करण्यात आलाय. मात्र खरंच राज्यगीतामधून हे वाक्य वगळण्यात आलंय का? खरं काय खोटं काय? जाणून घेऊयात…

First Published on: February 2, 2023 3:15 PM
Exit mobile version