ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक अनिष्ठ प्रथाही पुढे आल्या. पैशांचा पाऊस पडला. भाऊबंदकीत वाद झाले. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा वाढीस लागेल असे कृत्य करण्यात आले. आता निवडणूक संपली आहे. आता तरी ग्रामविकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक अनिष्ठ प्रथाही पुढे आल्या. पैशांचा पाऊस पडला. भाऊबंदकीत वाद झाले. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा वाढीस लागेल असे कृत्य करण्यात आले. आता निवडणूक संपली आहे. आता तरी ग्रामविकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.