पश्चिम बंगाल आणि बिहारच्या मजुरांनाही मजूर पाठवले

महाराष्ट्राने आतापर्यंत १९१ ट्रेनच्या माध्यमातून २ लाख ४५ हजार मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांनी परवानगी न दिल्यामुळे त्या राज्यात ट्रेन पाठवता आल्या नव्हत्या. मात्र आज दोन्ही राज्यात पहिली ट्रेन सुटलेली आहे. यापुढे रोज ट्रेन सोडून तिथल्या कामगारांनाही आम्ही पाठवून देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कामासाठी ५५ कोटी खर्च करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: May 16, 2020 7:32 PM
Exit mobile version