मिहीर कोटेचांचा प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबईतील हवा प्रदूषणावरून आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री असताना केंद्र सरकारकडून मिळालेला निधी खर्च केला नाही. यामुळे तो निधी लॅप्स झाला. पालिकेने मुंबईतील झाडे कापल्यामुळे प्रदूषण वाढलं असल्याचा आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला.

First Published on: March 20, 2023 4:30 PM
Exit mobile version