जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

दिल्लीमध्ये सीएएचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा देशभरातून निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात बोलताना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

First Published on: February 27, 2020 3:23 PM
Exit mobile version