सरकारने मुंबईकरांना बेवारसपणे मृत्यूच्या दारात सोडलंय

आम्ही सरकारला पुर्णपणे सहकार्य दिलं. दोन महिने सूचना केल्या, पत्र पाठवले पण या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचे ८० हजार कोटी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत. तरिही मुंबईतील कोरोना पेशंटना व्हेंटिलेटर मिळत नाहीत, ऑक्सिजनची सुविधा नाही. सरकारने मुंबईकारांना मृत्यूच्या दारात उभे केले असल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

First Published on: May 22, 2020 3:42 PM
Exit mobile version