यंदा मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार

भाजपचे आमदार आणि ज्यांच्या खांद्यावर पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. ‘आपलं महानगर’ आणि माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे सुसंस्कृत, सभ्य आहेत असे मला वाटत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे वर्तन सुसंस्कृत, सभ्य राहिलेले नाहीत.”, अशी टीका भातखळकर यांनी केली. तसेच यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपच शंभर टक्के जिंकणार, असा दावाही त्यांनी केला.

First Published on: November 27, 2020 7:19 PM
Exit mobile version