भोंगे हटवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. या मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. राज्यातील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनसे तर्फे डिजीटल स्वाक्षरी मोहीम राबवली जातेय.
भोंगे हटवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. या मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. राज्यातील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनसे तर्फे डिजीटल स्वाक्षरी मोहीम राबवली जातेय.