मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी रोखठोक संवाद

मुंबई शहर सगळ्यांचे नाही तर ते फक्त मराठी माणसाचे आहे. १०५ हुताम्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई तयार झाली आहे. त्यामुळे मुंबईवर मालकी हा फक्त मराठी माणसाचा आहे बाकी कोणाचा नाही,असे मनसे नेते संदीप देशपांडे ‘आपलं महानगर माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ कार्यक्रमात ते बोलत होते.

First Published on: December 1, 2020 9:37 PM
Exit mobile version