ठाणे शहरातील बंद पडलेले CCTV कॅमेरे सुरू करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने प्रश्न सोडवेल. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे.
ठाणे शहरातील बंद पडलेले CCTV कॅमेरे सुरू करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने प्रश्न सोडवेल. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे.