आता पुढचं टार्गेट मिसेस इंडिया!

वयाची चाळिशी उलटल्यानंतर अनेकांची कोणतीही नवी गोष्ट करण्याची उमेद संपते. किंबहुना कुटुंबाच्या रहाटगाड्यात स्वत:च्या स्वप्नांना वेळच देता येत नाही. पण मुंबईच्या निहारिका सदाफुले यांनी वयाच्या ४४व्या वर्षी मिसेस इंडिया महाराष्ट्र होण्याचं स्वप्न फक्त पाहिलंच नाही, तर ते हिंमतीनं आणि जिद्दीनं पूर्णही करून दाखवलं!

First Published on: August 21, 2018 9:03 PM
Exit mobile version