सणांचा विचार करूनच निवडणुकांच्या तारखा ठरवणार

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, या चर्चेवर पडदा टाकत ‘निवडणुका ईव्हीएमवरच होतील’, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

First Published on: September 18, 2019 9:25 PM
Exit mobile version