गेली १३० वर्षांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून मुंबईकरांना सेवा मिळत आहे. कोरोनाच्या काळात सुनिल जाधव यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने आपली व्यथा एका गाण्यातून मांडली आहे.
गेली १३० वर्षांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून मुंबईकरांना सेवा मिळत आहे. कोरोनाच्या काळात सुनिल जाधव यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने आपली व्यथा एका गाण्यातून मांडली आहे.