स्वप्न नगरी असलेल्या मुंबईला देशातील सर्वात श्रीमंत शहर असल्याचा मान मिळाला आहे. हुरुन इंडियाने सादर केलेल्या वेल्थ रिपोर्ट २०२०च्या अहवालातून यावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे
स्वप्न नगरी असलेल्या मुंबईला देशातील सर्वात श्रीमंत शहर असल्याचा मान मिळाला आहे. हुरुन इंडियाने सादर केलेल्या वेल्थ रिपोर्ट २०२०च्या अहवालातून यावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे