मराठा आरक्षणावरुन नाना पटोलेंची फडणवीसांवर टिका

मोदींचे सरकार देशात आल्यानंतर त्यांनी १०२ वी घटना दुरुस्ती केली. फडणवीस सरकारने राज्याच्या देशाची दिशाभूल करण्याचे काम केले ते चूकीचे आहे. राज्य सरकारने काय विरोध करावा हा त्याचा अधिकार आहे. मात्र संविधापेक्षा कोणीही मोठा नाही. घटनादुरुस्ती कोणी आणली, कोणी राज्याचे अधिकार काढले याविषयीही त्यांनी भाष्य करावे, असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर टिका केली.

First Published on: March 9, 2021 9:34 AM
Exit mobile version