महाविकास आघाडीकडे मतांची संख्या आहे. ज्या पद्धतीनं भाजप निवडणूक लढतेय. या निवडणुकीत त्यांची अति महत्त्वाकांक्षा, केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक, भरपूर पैसा पाहायला मिळतोय, भाजपला गर्व झालाय, त्यामुळेच गर्वाचं घर खाली होणार असल्याची टीकाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय