गांधींच्या पुण्यतिथीला नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसनं कायमचं महात्मा गांधींचा वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलाय.
मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यांनी महत्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधींचा ‘वध’ झाला असे शब्द कार्यकर्त्यांना संबोधित करतांना वापरलेत. यामुळे आता नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
First Published on: January 31, 2022 1:19 PM
Exit mobile version