शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार नाना पटोले आक्रमक झाले. खत घेताना शेतकऱ्याची जात विचारली जाते हा मुद्दा उपस्थित करत पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्ती करत नाना पटोले यांना शांत करावे लागले