बाळासाहेब असते तर विकास आघाडी झाली नसती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना भाजपला चिमटे काढल्यानंतर आता भाजपतर्फे नारायण राणे पक्षाची बाजू मांडण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महा विकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. बाळासाहेब आज असते तर ही आघाडी झालीच नसती असा आरोपही त्यांनी केला.

First Published on: December 20, 2019 7:19 PM
Exit mobile version