पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात लता मंगेशकरांचा अपमान झाल्याचा आरोप मोदींनी केला. सावरकरांची कविता गायल्याने हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं, अशी टीका मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात लता मंगेशकरांचा अपमान झाल्याचा आरोप मोदींनी केला. सावरकरांची कविता गायल्याने हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं, अशी टीका मोदींनी केली.