नाशिक ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ ठाणे-उल्हासनगर येथून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी आराम बस आणि ट्रकचा समोरासमोर झालेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या घटनेत १० भाविक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर एकूण ५० पैकी अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.