महागाई वाढल्यानंतर नोकरदार वर्गाला तसेच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींना टॅक्समधून सवलत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मोदी सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही. अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिलीआहे. तसेच हे बजेट आयटी डिपार्टमेंटचं आहे कि देशाचं बजेट आहे असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.